वेगाने वाढणाऱ्या शहरात नवी मुंबई महापालिका उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी प्रयत्नशील असते. परंतु कोपरखैरणे हा विभाग महापालिकेच्या आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे. येथील महापालिकेचे माता बाल रुग्णालय गेल्या ७ वर्षांपासून बंद आहे. कोपरखैरणे परिसरातील नागरी आरोग्य केंद्रावर रुग्णांचा भार पडत आहे. किमान ५० हजार लोकसंख्येच्या घनतेनुसार एक नागरी आरोग्य केंद्र असणे आवश्यक असून आजमितीला कोपरखैरणे विभागाची लोकसंख्या अडीच ते तीन लाखाच्या घरात गेली आहे. मात्र, याठिकाणी केवळ एकच आरोग्य केंद्र असून नागरी आरोग्याचा बोजवारा उडत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा