कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात पथदिवे नसल्याने अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क केली जात असून याठिकाणी वीज नसल्याने नेहमीच काळोख असतो. त्यामुळे या काळोखाचा फायदा घेत या ठिकाणी हा परिसर मोठया प्रमाणावर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून रहदारी असणाऱ्या प्रवासी महिला वर्गांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई शहरातील रेल्वे स्थाकात सिडकोच्यावतीने एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकात अंधारात दिसत असल्याने जुने लाईट बदलून एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत. मात्र आता रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातील पथदिवे बंद असल्याने प्रवाशांना असुरक्षित वाटत आहे. रेल्वे स्थानक परिसरात अंधार असतो.

article on cheaper electricity in loksatta pahili baaju
विजेचे अनाकलनीय गणित
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune power cut news in marathi
शिवाजीनगर, डेक्कन भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद राहणार; मेट्रो व महापारेषणच्या अत्यावश्यक विद्युत कामांसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार
mahavitaran news in marathi
पुणे : वीजबिल भरूनही नागरिक अंधारात, पुरेशा देखभाल-दुरुस्तीअभावी वेळ येत असल्याचा सजग नागरिक मंचाचा आरोप
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड

हेही वाचा: नवी मुंबई : मटणाच्या रस्यावरून झालेल्या वादात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

कोपरखैरणे रेल्वे स्थानक आजूबाजूला टपोरी मुले असतात. पार्किंगच्या जागेत काळोख असल्याने या ठिकाणी मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे येथून जाताना महिलांना अंधारातून वाट काढावी लागते तर अंधारातून जाताना त्या असुरक्षित असून अंधाराचा फायदा घेत चोरी लूटमारीच्या घटना घडल्या तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Story img Loader