नवी मुंबई : शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यामधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कंपन्यावर प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. नवी मुंबई शहराच्या पूर्वेकडे मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथील रासायनिक कंपन्यामधून रासायनिक मिश्रित द्रव्य तसेच वायू सोडला जातो. त्यामुळे एमआयडीसी लगत असलेल्या वाशी, कोपरखैरणे, तुर्भे घणसोली इत्यादी विभागात वायू प्रदूषण होत असते. मागील दोन दिवसांपासून वाशी, कोपरखैरणेत रात्रीच्या वेळी हवा प्रदूषण पहावयास मिळत आहे. याविरोधात स्थानिकांनी वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या जात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा