साडेतीन शक्तीपीठ पैकी मुख्य असलेल्या तुळजाभवानी अर्थात तुळजापूर येथे जाणाऱ्यासाठी मुंबईकरांना खाजगी ट्रँव्हल्सचा सहारा घ्यावा लागत आहे. अनेक महिन्यापासून तुळजापूर मुंबई व मुंबई तुळजापूर अशा दोन्ही मार्गावरील आरक्षणच बंद करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचे कारण कोणीच सांगत नाहीत. मात्र राज्य परिवहनच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा खाजगी ट्रँव्हल्सचा होत असून ७०० रुपयात मिळणारे तिकीट १५०० पर्यत गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा