नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार करायला आमदार मंदा म्हात्रे व विजय चौगुले यांनी सांगितले, त्यामुळे आपण पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार केली होती, असे पत्र पोलिसांना एका महिलेने दिल्याने नवी मुंबईच्या राजकारणात एकच खबळळ उडाली आहे. “३३ वर्षे सामाजिक जीवनात काम करताना कसलेही घाणेरडे काम केले नाही व कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कमरेखाली वार केले नाही. ज्या महिलेने हे पत्र दिले तिला हे पत्र द्यायला व तक्रार मागे घ्यायला कोणी सांगितले? याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून या पत्राची उच्चस्तरीय चौकशी करून दूध का दूध और पानी का पानी करावे”, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी पत्रकार परीषदेत केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा