Manoj Jarange Patil Maratha Quota Rally Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत असून लोणावळ्याहून मराठा मोर्चा निघाला असून आज रात्री १२ वाजता हा मराठा मोर्चा वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी लोकसत्ताला दिली आहे. मराठा मोर्चा नवी मुंबई कधी पोहोचणार याची उत्सुकता असून हा मोर्चा उलवे मार्गे नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथून पांभीज मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा