नवी मुंबई -: एमआयडिसीतील महापे गाव तसेच अडवली भुतावली गावात सुमारे एक वर्षापासून अनियमित पाणी पुरवठा होतो. गेल्या काही आठवड्यापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामस्थांना पाण्याची टंचाई नेहमीच जाणवत असते. गेल्या वर्षभरापासून पाण्याची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात नवीन बटाटा हंगामाने दर घसरण

pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी

याबाबत ग्रामस्थांमार्फत एम आय डी सी व महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुराव्याकेल्या नंतर फक्त आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याचा आरोप चंद्रकांत कदम या ग्रामस्थाने केला . पाणी समस्या जैसे थे वैसेच राहिली आहे.त्यामुळे या अघोषित पाणीबाणी विरोधात महापे  आणि अडवली भुतावली गावातील ग्रामस्थ लोकांनी आठ दिवसांपूर्वी समंधीत अधिकाऱ्यांचे भेट घेतली. त्याही वेळेस केवळ आश्वासन देण्यात आले. त्यामुळे  पुन्हा एकदा आक्रमक झाले असून शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी एम आय डी सी आणि मनपा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत जाब विचारला.यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व रमेश डोळे उपस्थित होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई कचरामुक्त शहर नाहीच; आजही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

संजय देसाई (शहर अभियंता) एमआयडीसी विभागाकडून या ठिकाणी पाणी पुरवठा होतो तर नियंत्रण मनपाचे असते. या समस्ये  बाबत एमआयडीसी विभागाला कळवण्यात आले आहे. काही तांत्रिक समस्या असून आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित होईल.

Story img Loader