नवी मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त नवी मुंबई काँग्रेसने परिवर्तन सभेचे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजन केले होते. यावेळी सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.

टोलच्या पद्धतीने सुविधा देखील पाहिजे टोल च्या बाबत प्रवाशांच्या भावनांचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. तसेच सद्याचे सरकार लॉली पॉप दाखवण्याचे काम करत आहे, ज्या समाजाला गरज आहे. आरक्षणाची त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्यांना समोर आणले पाहिजे. ओबीसी समाजाचा कोटा कमी न होता मराठा समजला आरक्षण दिलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली.

Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश

हेही वाचा… विना परवानगी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे महागात पडले; पनवेलमधील आयोजकांवर गुन्हा दाखल

तर देशात राज्यात भाजप विरोधी जनमत असून जेव्हा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काँग्रेस निवडून येईल कारण लोकांना परिवर्तन हवे आहे आणि ते परिवर्तन होणार असल्याचा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. यावेळी नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, आयोजक महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या सह राज्यातील अनेक भागातील युवक अध्यक्ष उपस्थित होते.

Story img Loader