स्वच्छ भार तअभियानात नवी मुंबई महानगरपालिकेचे काम गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेचे नाव देशपातळीवर वरच्या क्रमांकात आहे गेल्यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेचा देशात तिसरा तर महाराष्ट्रात सातत्याने प्रथम क्रमांक येत आहे. एकीकडे शहर स्वच्छ अभियान राबवताना या अभियानाच्या माध्यमातून शहरात बेलापूर ते दिघा विभागात विविध प्रकारच्या जनजागृतीसाठी फलक लावले जातात. परंतू याच फलकबाजीचे दर अवाजवी असल्याचे चित्र असून स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीतूनच आर्थिक हातसफाई केली जाते की काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा