नवी मुंबई : रायगड जिल्हा हा भौगोलिक, नैसर्गिकदृष्टय़ा खूप संपन्न आहे. येथील समुद्रकिनारे, किल्ले रायगड, जंजिरा, अभयारण्य, प्राचीन लेणी, पाली-महाड यांसारखी तीर्थक्षेत्रे, माथेरानआणि विविध पर्यटनस्थळे यांचा सर्वागीण विकास करून येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक वेळ खिळवून ठेवता येईल. त्यामुळे रायगडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढेल, शिवाय त्याची व्याप्तीही वाढेल. यासाठी रायगडमधील पर्यटनस्थळांचा शोध घेऊन त्यांचा भौगोलिक विकास करून ‘टुरिस्ट हब’ बनविले तर पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा