नवी मुंबई : शहरातील प्रदूषणाला आळा बसावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या बांधकाम नियमावलीला वाटाण्याच्या अक्षता दाखवत मनमानी कारभार करणाऱ्या विकासकांना महापालिका प्रशासनाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. सुरुवातीला दंड आकारणी आणि वारंवार नोटिसा देऊनही बधत नसलेल्या विकासकांच्या बांधकाम परवानग्या यापुढे थांबविल्या जातील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे. नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांकडून नगररचना विभागाने आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा