पनवेल : ग्रामीण पनवेलच्या वीज व्यवस्था अनिश्चित राहीली आहे. रविवारी काही तास विजेविना ग्रामीण पनवेलमधील गावकऱ्यांनी काढल्यावर सोमवारी पहाटेपासून गेलेली खानाव, मोरबे, आपटाफाटा, कोंडले या चारही गावातील ग्रामस्थांना विज येण्यासाठी दुपारपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी खानाव गावाजवळील विजेच्या तारा तुटल्याने त्या दुरुस्तीसाठी विज पुरवठा बंद ठेवल्याची माहिती दिली.

परंतू या परिसरात विज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने वीज ग्राहक वैतागल्याची असून वारंवार विज गायब होत असल्याच्या समस्येमुळे लवकरच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार असल्याचे कोंडले गावचे ग्रामस्थ रविंद्र पाटील म्हणाले.

Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…

हेही वाचा…श्री सदस्यांचे पनवेलमध्ये निसर्ग संवर्धन

महावितरण कंपनीच्या जिर्ण वीजतारा आणि विज वाहिन्या वेळीच न बदल्यामुळे हा विजेचा घोळ सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अखेर दुरुस्तीच्या कामानंतर सायंकाळी विज चारही गावांची परत आल्याचे महावितरण कंपनीने सांगीतले.