नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर २०१९मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या गणेश नाईक कुटुंबीयांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी नाईक कुटुंबीयांनी केली असून प्रसंगी बेलापूरमधील अपक्ष लढवण्याचीही संदीप नाईक यांची तयारी आहे. मात्र, अपक्ष म्हणून लढतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पाठीशी ठेवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’ विधानसभेत बेलापूरमधून दिसण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा