उरण : जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसाच्या वेळी एमआयडीसीच्या उरण येथील रानसई धरणातून भरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भिंतीचे प्लास्टर निखळले होते. मात्र त्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीला कोणताही धोका नसल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता
आर. जी. राठोड यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान शाळा, पुणे यांच्या मार्फत रानसई धरणाची घनता तपासणी करून घेण्यात आली असून या परिक्षण अहवालानुसार धरणाची भिंत चांगल्या स्थितीत असून सुरक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा