नवी मुंबई : खारघर येथे शालेय बस आगीच्या दुर्घटनेनंतर आता अवैध शालेय बस , वाहनांवर आरटीओची करडी नजर राहणार आहे. यामध्ये वाहनांची योग्यता आणि वाहन परवाना यांची कसून चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे,अशी माहिती वाशी आरटीओने दिली आहे. वाशी आरटीओकडून एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात ६३ अवैध वाहनांवर कारवाई करून परवाना रद्द केला आहे.करोना काळात दोन वर्ष बंद असलेल्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी ने आण करणाऱ्या शालेय बसेस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र यातील बऱ्याच बसेस, वाहने नियमांना बगल देत चालवल्या जात असल्याचे समोर येत आहे. खारघर येथील शालेय बसला लागलेल्या आगीचे घटने शालेय बसेसचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा