विकास होत असला तरी त्या कामात शेतजमीन जात आहे. त्यामुळे केवळ शेतीवर निर्भर न राहता जोड धंदा आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या इमारत उद्धटनासाठी ते नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी कामगारांचा मुंबई प्रवास सांगत तरुण पिढीने आव्हाने स्विकारण्यास तयार राहण्याचा सल्ला दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा