भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी छोट्या पक्षांना संपवयाचे आहे, असे विधान केले आहे. त्याच पद्धतीने भाजपा सरकार आकसापोटी ईडीला हातीशी धरून कारवाई करीत आहे, असा थेट आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला आहे. जवाब नोंदवण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते त्यावेळी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली. ईडी कधीही अटक करेल अशी भीती आम्हा सर्वांना वाटते, असे म्हणत जाधवांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा