नवी मुंबई: गृहमंत्रालयाकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दबाव टाकला जात आहे, त्यासाठी ठिकठिकाणी खोटे गुन्हे नोंद करून नाहक त्रास दिला जात आहेत. याचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटना, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वर मोर्चा काढणार आहेत. या बाबतची माहिती वाशीतील पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारे यांनी दिली. स्वातंत्र्य पूर्वी देशभक्तांनावर खोटे गुन्हे नोंदवले जात होते तोच प्रकार आज होत आहे. वास्तविक याच शिवसैनिकांच्या जोरावर हे निवडून आले आहेत. ठाणे मीरा भाईंदर नवी मुंबई असे सर्वत्र सुरू आहे. बिहारला लाजवेल असा प्रकार सुरू आहे, असा आरोप वाशीतील पत्रकार परिषदेत सेना नेत्यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा