उरण : एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे. याचे संकेत अर्थसंकल्प मांडताना विधानसभेत देण्यात आले आहेत. तर केंद्र आणि राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला ९९ टक्के दिबांचे नाव देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. विमानतळ सुरू होण्यास अवघा एक महिना उरला असतानाही नामकरण न झाल्याने स्थानिक भूमिपुत्रांमध्ये नाव मिळणार का या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नामकरण समितीच्या वतीने रायगड,मुंबई, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यातून जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे. त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा