नवी मुंबई : महापालिकेच्या विद्युत विभागाकडून कोणतीही परवानगी नसताना फ्लेमिंगो तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास तसेच नेरुळ येथील टी एस चाणक्य तलाव परिसरातील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात सौर दिव्यांचे खांब बसवण्याचा प्रताप नवी मुंबई महापालिकेच्या अंगलट आला आहे. याबाबत पर्यावणप्रेमींकडून महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे अखेर गुरुवारी सायंकाळपासून सौर दिव्यांचे खांब काढण्यास सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा