नवी मुंबई : ग्लोबल वॉर्मिगमुळे उन्हाळयात अंगाची काहिली होत असताना झाडांचे महत्त्व अधोरिखित होत आहे. उन्हाळय़ात या विषयावर चर्चा करीत बसण्यापेक्षा पावसाळय़ात वृक्ष लागवड किंवा फळ बियांचे रोपण करण्याचा एक उपक्रम उरण तालुक्यातील सारडे विकास मंच आणि हितेंद्र घरत मित्र परिवाराच्या पुढाकाराने उरणमधील सारडे गावाच्या मागील डोंगरात दोन लाख आंबा, काजू, फणस, जांभूळ, कोकम यांच्या बियांची रविवारी पेरणी करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा