दोन आठवड्यापूर्वी एपीएमसी फळ बाजारात लागलेल्या आगीमुळे बाजारातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, कोण कोणते अडथळे आहेत याबाबत माहिती घेण्यासाठी एपीएमसी प्रशासनाच्यावतीने एक विशेष समिती कठीण करण्यात आलेली आहे. या समितीच्या पाहणी दौऱ्यात बाजारातील पार्किंग व्यवस्थेबरोबरच येतील अनधिकृत बांधकाम आणि बाजारात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनधिकृत वास्तव्य हे मुद्दे विशेषत्वाने नमूद केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अहवालातील माहितीनुसार एपीएमसी प्रशासन या अनधिकृत बांधकाम आणि वास्तव्याला आळा घालण्यासाठी कारवाई करणार का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा