नवी मुंबईः नवी मुंबई शहरात पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर मार्ग, शीव पनवेल महामार्ग, एमआयडीसीमधील रस्ते तसेच मुख्यरस्त्यांसह शहराअंतर्गत रस्त्यावर सूर्यानारायणाच्या अस्तानंतर उशीराने पालिकेच्या पथदिव्यांच्या प्रकाशाचा उदय होत असल्याने शहरभर अंधार पसरला तरी पालिका हद्दीतील पथदिवे बंदच असतात. कारण या पथदिव्यांचे चालू बंद करण्याचे वेळापत्रक बदलण्याचा विसर पालिका विद्युत विभागाला पडला आहे. परंतू त्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा