नवी मुंबई: वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या पामबीच मार्गावर काही ठिकाणी पथदिवे बंद राहत असल्याने वेगवान मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्युत विभागाने याबाबत खबरदारी घेण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. पालिकेने तत्काळ याबाबत देखभालविषयक आवश्यक तो बदल न केल्यास अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा