नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा न्यायालयात सुकून प्रकल्पाचे उद्धाटन आज करण्यात आले. या सुकून प्रकल्पामुळे कायद्याच्या कक्षेत राहून कौटुंबिक खटले दोन्ही पक्षांच्या सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे हि सेवा पूर्ण मोफत आहे. या प्रकल्प उद्घाटन प्रसंगी न्यायाधीश रचना तेहरा आणि प्रकल्प प्रमुख डॉ. अपर्णा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा