एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलीस आरोपीला अटक करून घेऊन जाताना, स्थानिक पोलिसांना कळवले नाही तर स्थानिक पोलिसांना कसा मनस्ताप होतो. विनाकारण कितीतरी तास तपासात कसे वाया जातात, याचा अनुभव नवी मुंबई पोलिसांना आला आहे . एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केल्यावर त्याची तत्काळ शोधाशोध सुरु झाली मात्र त्याचे अपहरण झाले नसून फसवणूक गुन्ह्यासाठी ग्वाल्हेर पोलिसांनी त्याला अटक करून घेऊन गेल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी निश्वास सोडला मात्र त्यामुळे हकनाक १२ तासांची धावपळ व्यर्थ ठरली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा