मुंबई व नवी मुंबई शहराला जोडणारा वाशी खाडी पुलहा मुंबई व नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा खाडीपूल आहे. या पूलावरुन दररोज लाखो वाहने ये जा करतात. परंतू सध्या अर्धा वाशी खाडीपूल अंधारात व अर्धा खाडीपूल उजेडात असे चित्र येथे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईहून मुंबईला जाणाऱ्या मार्गाकडील दिवाबत्ती सुरु असून दुसरीकडे मुंबईहून नवी मुंबई व महाराष्ट्राच्या विविध भागाता जाणाऱ्या मार्गावर मात्र अंधार पडत असल्याने वाहनचालकांना पथदिव्यांविना अंधारातच वाहने चालवावी लागत होती. त्यामुळे खाडीपुलावरील अंधारामुळे अनेक अपघातही होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करत वाशी खाडी पुलावरील दिवाबत्तीची सोय सुरु करावी अशी मागणी करु लागले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा