नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात अतिशय शांततेत गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सोमवारपासून सुरु होणाऱा नवरात्रौत्सव शांततेत व आनंदात साजरा करण्यासाठी पोलीसांनी चोख व्यवस्था केली आहे. करोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणाऱ्या नवरात्र उत्सवात दांडीया व गरबा राससाठी शासनाने निश्चित केल्याप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंतची वेळ असून अष्टमी व नवमीला मात्र रात्री १२ वाजेपर्यंतची वेळ असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा