भूमिपुत्रांनी केलेल्या आंदोलनानंतर नवी मुंबई आंतररष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांचे नाव देण्याचे शासनाने मान्य केले असून तसा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समस्त भूमिपुत्रांतर्फे आभार मानले जाणार आहेत. तसेच राज्यात ज्याप्रमाणे इतर आर्थिक विकास महामंडळे आहेत त्याच धर्तीवर दि बा पाटील यांच्या नावाने प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती आगरी कोळी युथ फावूंडेशनमार्फत देण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा