नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळांतील ७ संचालकांचा त्यांच्या स्थानिक एपीएमसी मधील कार्यकाळ संपल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नियमानुसार एपीएमसीतील संचालक पद ही रद्द होतात. मात्र याबाबत पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सूनावणी होईपर्यंत या आदेशाला स्थगिती दिली होती. तसेच संचालकांनी न्यायालयात धाव घेऊन पाच वर्षासाठी निवडणूक आयोगाने पात्रता दिली आहे. त्यामुळे तो कार्यकाळ संपेपर्यंत पद असावे अशी मागणी केली होती. याबाबत बुधवारी दि.१४ डिसेंबरला न्यायालयात सुनावणी होणार आहे .त्यामुळे बुधवारी एपीएमसी अपात्र संचालकांचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे . तत्पूर्वी या निकालानंतर पणन मंत्री संचालक मंडळाबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे ही उत्सुकतेचे ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा