पौर्णिमेची भरती असून देखील उरण येथील पाणजे पाणथळ क्षेत्र समुद्राचे पाणी रोखल्याने २८९- हेक्टर अंतर्गत भरती पाणथळ क्षेत्र कोरडे झाले आहेत. त्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाणावर निर्बंध येत आले आहेत. याचा पक्षी अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पर्यावरणवाद्याचे मत आहे. अरबी समुद्राचा अंतर्गत भरती जलप्रवाह खंडीत केल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हवाई सुरक्षेच्या दृष्टिकोनाने केल्या जाणा-या स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाण अभ्यासावर विपरीत परिणाम होणे सुरु असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा