पनवेल: तालुक्यातील भाताण व कसळखंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाहतूक कोंडीमुळे येथील अमेठी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. या शैक्षणिक संकुलाला सात वर्षे झाली असून येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अरुंद रस्ते, वाहनचालकांची बेशिस्त आणि वाहतूक पोलिसांनी गैरहजेरीमुळे विद्यार्थी, पालकांना दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा