उरण : समुद्र किनाऱ्यावर खारभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या शेतजमिनीत भरतीचे पाणी शिरल्याने शेकडो एकर क्षेत्रावर खारफुटी उगवली आहे. कांदळवन संरक्षित असल्याने या जमिनीचा शेतकऱ्यांना वापर करता येत नाही. येथील शेतकऱ्यांवर आपल्या मालकीच्या जमिनी गमावण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी खारफुटीचे शेतीवरील वाढते आक्रमण थांबवून शेतीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा