नवी मुंबई : गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी निमित्त होणारे गणेश विसर्जन सुरळीत पार पडावेत यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत. याशिवाय अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या जुलूससाठीही वाहतूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सर्वाधिक गर्दी वाशी विसर्जन तलावावर होते. त्या अनुषंगाने वाशी वाहतूक शाखेच्या हददीत कोपरखैरणेकडुन ब्ल्यू डायमंड चौकातून शबरी हॉटेल, वाशी से. नं. ९ व से. नं. १६ मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी घोषित करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा