उरण : महाराष्ट्रात दोन वर्षात ३५ हजार उद्योजग निर्माण झाल्याचा दावा शनिवारी उलवे नोड मधील महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात बोलतांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  केला.एमआयडीसीने महाराष्ट्राच्या उद्योगा विभागाने विविध योजना,महत्वकांक्षी निर्णय,नवनवीन प्रकल्प,विदेशी गुंतवणूक या माध्यमातून कोकण विभागीय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. बा. पाटील भूमिपुत्र भवन,उलवे नोड येथे आयोजित करण्यात आला होता. एमआयडीसी ने ३०० औद्योगिक क्षेत्र अडीच लाख एकर क्षेत्रावर उद्योग प्रस्तावित आहे.

हेही वाचा >>> वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार,उपमुख्यमंत्री फडणवीस

Accident in chemical factory, Tarapur industrial area,
तारापूर : रासायनिक कारखान्यामध्ये अपघात; पाच कामगार जखमी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
aI policy in India
भारतात ‘एआय’ धोरण राबवण्यात कोणत्या राज्यांची आघाडी? कोणती राज्ये पिछाडीवर? महाराष्ट्र कुठे?
india s industrial production growth reached to 4 8 percent in july 2024
खाणकाम, निर्मिती क्षेत्रात मरगळ कायम; औद्योगिक उत्पादनाचा वेग जुलैमध्ये मंदावला
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प

शासन आणि उद्योग यांच्यातील दुवा २५०० एम एल डी पाणी पुरवठा केला जातो. विदेशी गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्यासाठी पर्यावरण पूरक उद्योग उभारण्यात येत आहेत. १० सेझ, वाईन पार्क असे अनेक उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहेत. यावेळी कोकणातील महाराष्ट्राची उद्योग भरारी उद्योग गुजरात ही टीका कायम केली जाते. देशाच्या इतिहासात पहिला व्हाईट पेपर काढला केलेल्या विकास कामातून उत्तर देत आहे. दोन वर्षात ३५ हजार उद्योजग निर्माण झाले. उद्योग नगरी गडचिरोली बनविणार राज्यातून उद्योग गेले नाहीत तर आले. आय टी पॉलिसी सुरू केली. दाओस मध्ये ४ लाख कोटींचे करार केले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीत अफगाणिस्तानमार्गे चिनी लसूण?

महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि राहणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांनी उद्योग निर्मितीत भरारी महत्वाची राष्ट्रीयीकृत बँका लहान उद्योगांना सहकार्य करीत नाहीत. भूमिपुत्रांना उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे कार्यक्षेच्या पलीकडे एमआयडीसी काम करीत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.  माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळात भूमिपुत्रांना प्राधान्य  द्या त्यांचा विसर पडू देऊ नये,ग्रामपंचायतीना कर देण्यात यावा. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु आदीजण उपस्थित होते.