नवी मुंबई : ‘भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’, असे सध्या देशभर सुरू आहे. शुरा मी वंदिले ऐवजी, चोर आम्ही वंदिले हा भाजपचा नारा आहे. आज देशभरात मोदी आणि भाजपविरोधात जो असंतोष भडकला आहे त्या असंतोषाचा जनकही महाराष्ट्र असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांच्या ऐरोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा