जगदीश तांडेल, लोकसत्ता
उरण : तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. तालुका आणि उरण शहरातील पाणीकपातीनंतरही ऐन उन्हाळ्यातच उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट आणखी गहिरे झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मात्र शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा