अर्भकालय, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, महिला सबलीकरण अशा विविध मार्गानी वंचितांना पाठबळ देणारी संस्था म्हणजे ‘वात्सल्य ट्रस्ट’, मुंबई. धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने फेब्रुवारी १९८३ मध्ये कांजूरमार्ग येथे संस्थेची स्थापना झाली. सध्या कांजूरमार्ग पूर्व, सानपाडा आणि अलिबाग येथे अखंडपणे सामाजिक कार्य सुरू आहे. गजानन दामले यांनी या संस्थेची स्थापना केली आणि आज ८८व्या वर्षीदेखील अनाथ व वंचित मुलांसाठी कार्यरत आहेत. सुरुवातीला फक्त दोन लहान मुली दत्तक घेऊन त्यांनी सुरू केलेली ही संस्था आज वंचितांचा व दुर्बलांचा आधारवड बनली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा