ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या बारवी धरणातील वाढीव पाणी पुढील दीड वर्षे तरी मिळणार नाही. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) या दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना तसे कळवले आहे. बारवी पाणीपुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरू आहेत. ही कामे पूर्ण नाहीत, तोवर वाढीव पाणी देता येणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले आहे. तसा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच झाल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा