भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात येऊन सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून या सरकार कडून राज्यातील इतर जनतेप्रमाणे लाखो माथाडी कामगारांची त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील अशी अपेक्षा होती पण ती फेल ठरली असून माथाडी कामगारांचा अपेक्षा भंग झाला आहे .त्यामुळे एक फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप माथाडी कामगारांच्या वतीने पुकारण्याचा इशारा माथाडी नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे .पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांनी सरकारला हा घराचा आहेर दिला असल्याचे मानले जात आहे. माथाडी संपाच्या या इशाऱ्याने विद्यमान सरकार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा