नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणामुळे नवी मुंबईतील नागरीकांना कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. परंतू दुसरीकडे शेजारीच असलेल्या पनवेल महापालिकाक्षेत्रातील नागीरिकांना मात्र पाणीटंचाईमुळे द्राविडीप्राणायाम करावे लागत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते.जलसंपन्न असलेल्या या शहरात मूळ गावठाणात वाढलेली घरे,तसेच झोपडपट्टी भागात वाढलेल्या झोपड्यांमध्ये पाण्याचा गैरवापर करण्यात येत होता. आता अशा फुकटच्या पाणीवापरावर निर्बंध येणार असून हे सर्वचजण पाणीमीटरच्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळे फुकटच्या पाणीवापरावर कडक निर्बंध येणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा