उरण : अटलसेतूवर टॅक्सीतून आलेल्या मुंबईतील महिलेने आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी १२ जानेवारीला सुरू झालेल्या या देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी सागरी पुलावर पोलीस गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत.

या २१ किलोमीटर लांबीच्या सागरी पुलाचा उरणच्या चिर्लेपासून १४.५ किलोमीटरचा भाग न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. तर पुढील भाग मुंबईत मोडतो. पुलाचा सर्वाधिक भाग हा नवी मुंबई पोलीस हद्दीत आहे. मात्र या पुलावर न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना गस्त मारायची झाल्यास पोलिसांना थेट मुंबईत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पुलावर थांब्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नाही. त्यासाठी वॉर्डन सहाय्यक देण्याची तसेच पोलिसांसाठी निवारा चौकी उभारण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी एमएमआरडीएकडे केली आहे.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
Image of the stampede incident
“आईच्या मृत्यूबाबत मुलीला माहित नाही”, ‘पुष्पा २’ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितेच्या पतीची हृदयद्रावक गोष्ट
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Schoolboy commits suicide after not getting mobile phone sangli
सांगली: मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या
Leopard attacks in Sangamner, Leopard attacks Death youth, Leopard Sangamner,
अहमदनगर : संगमनेरमध्ये बिबट्याने युवकाच्या शरीराचे तोडले लचके, युवक ठार

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

हेही वाचा – चंद्रपूरमधील नाराज हंसराज अहीर यांच्या भूमिकेकडे लक्ष

गस्ती वाहनांची व्यवस्था आहे. मात्र ही वाहने स्वतंत्र नाहीत ती एमएमआरडीए कर्मचारी यांच्यासह गस्त घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या असतानाही ही घटना घडली आहे.

Story img Loader