नैसर्गिक जंगलांचे फायदे अनेक असतात कारण जैवविविधतेबरोबरच तेथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा अधिवास असतो. जंगलांमुळे वातावरण बदलाचा प्रभाव कमी होतो, आदिवासींना अन्न सुरक्षा लाभते, विकासकामांसाठी लाकूड मिळते त्याचबरोबर कृषिक्षेत्रास आवश्यक असणारा पाऊसही भरपूर पडतो. या पावसामुळेच सर्व धरणे भरतात आणि आपल्या पाण्याचा प्रश्न सुटतो. असे फायदे मानवनिर्मित जंगल पद्धतीचे आहेत काय, असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात उभा राहतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा