माणसाच्या मेंदूत खालून वर जाणाऱ्या लहरी सतत वाहत असतात, त्यामुळेच मनात सतत विचार येत असतात. विचारांच्या प्रवाहात माणूस वाहत असतो. हा प्रवाह थांबवणे आणि अधूनमधून सजग होणे आवश्यक असते. अन्यथा माणसाची रोजची सवयीची कामे विचारांचा प्रवाह चालू असतानाच होत राहतात. हे टाळण्यासाठी आणि सजग होण्यासाठी दिवसभरात जे काही आपण करीत असतो- ते का करीत आहे, असा प्रश्न स्वत:ला विचारायचा. या प्रश्नाकडे आपण लक्ष देतो आणि त्याला उत्तर देतो त्या वेळी मेंदूत वरून खाली वाहणाऱ्या लहरी आपण निर्माण करतो. असे उत्तर आपण देतो तेव्हा त्या कृतीला, कामाला अर्थ देत असतो. असे करीत राहिल्याने मनात आपोआप चालू असलेल्या विचारांच्या प्रवाहातून आपण बाजूला होतोच, पण निर्थक कृतीत वाया जाणारा वेळ वाचू लागतो. याला ‘हेतू, इंटेन्शन, मूल्यविचार’ म्हणता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा