अनघा शिराळकर
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलत: तीन आवरणांनी बनली आहे. पृथ्वीच्या गोलाच्या मध्यभागी गाभा असून त्याची त्रिज्या सुमारे ३५०० किमी आहे. त्यावरच्या आवरणाला प्रावरण म्हणतात. त्याची जाडी सुमारे २९०० किमी आहे, आणि त्यावर, म्हणजे सर्वात वरती, ४० ते १०० किमी जाडीचे खडकांचे कवच किंवा शिलावरण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा