![फेब्रुवारीच्या मध्यावर मालगाड्या स्वतंत्र वाहिनीवर धावणार](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/separate-tracks-for-Cargo-trains.jpg?w=765)
![फेब्रुवारीच्या मध्यावर मालगाड्या स्वतंत्र वाहिनीवर धावणार](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/separate-tracks-for-Cargo-trains.jpg?w=765)
पालघर तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असणाऱ्या हौशी शिकाऱ्यांच्या समूहाने रानडुकराची शिकार करण्यासाठी जंगलात गेले असता प्राणी समजून एका सहकाऱ्याकडून गोळी झाडली…
बोईसर पूर्व परिसरात दगड खदानीत मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन होत आहे. अनेक खदानी २०० फूटपेक्षा अधिक खोलीवर गेल्या आहेत.
घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.
अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी त्यांचा तपास लागला असून गुजरात मधील भिलाड नजीकच्या सरिगाम येथील एका बंद दगड…
जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ १७ फेब्रुवारी रोजी संपत असल्याने अखेरच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक सदस्य व पदाधिकारी नृत्य व मनोरंजन करण्यात…
डहाणू तालुक्यातील आसनगाव या ठिकाणी असणाऱ्या एका सामायिक जमिनीचा भाग भाजपच्या स्थानीय पदाधिकाºयाने विकत घेण्याच्या उद्देशाने केलेला साठेकरार व कुलमुखत्यार…
पालघर पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून रस्ते वाहतुकीवरील नियमांचे पालन करणे तसेच स्व:संरक्षणासाठी…
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पशुसंवर्धन विभागाने राज्यातील काही भागात या आजाराची संभाव्य लागण लक्षात घेता आवश्यक दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे.
सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असून अनेक नागरिक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहेत.
देशातील आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यावर केंद्र व राज्य सरकारने भर दिला आहे. मात्र देशभरात धावणारी रेल्वे डिजीटल प्रणालीत अद्याप काहीशी…