

राज्य परिवहन मंडळाच्या बस गाड्या व आगारांची स्थिती दयनीय असल्याबाबत विचारणा केली असता ही वस्तुस्थिती असल्याचे परिवहन मंत्री यांनी मान्य…
९ एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पालघर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध क्षेत्रातील नवीन आणि विस्तारीत १५८ उद्योगासमवेत दोन हजार २०० कोटींचे गुंतवणुक सामंजस्य करार करण्यात आले.
दरवर्षी जंगलामध्ये उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने वन संपत्तीचा मोठा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आहे, वनविभागाकडून मात्र यावर…
पालघर जिल्ह्याला स्वतंत्र नवीन कार्यालय स्थापनेला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंजुरी दिली.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी शिवसेने च्य स्थानिक नेत्याने तुफान बॅनर बाजी केली…
मोखाड्यात एका जंगली माकडाने गेली १५ दिवसांपासून ऊच्छाद मांडला होता. या माकडाला पकडण्यास वनविभागाला अखेर यश आले आहे.या माकडाने नागरीकांवर…
केळवे समुद्रकिनारी केळवे बीच पर्यटन महोत्सव १८ ते २० एप्रिल दरम्यान भरविण्यात येत असून सांस्कृतिक कलादर्शन, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, बाजारपेठ, प्रदर्शन…
पालघर जिल्हयामध्ये एकूण १८,९१,६१६ इतके लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत असून १३,२१,१८९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहेत. त्यापैकी…
तारापूर एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून रासायनिक सांडपाण्याची गळती होऊन जलप्रदूषण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक प्रसुती सेवा पुरविल्याबद्दल डहाणू तालुक्यात सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विभागातर्फे…