पालघर : कवडास उन्नई बंधाऱ्याच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन कालव्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर डहाणू आणि पालघर तालुक्यातील जवळपास १४ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामात शेती केली जाते. दरवर्षी १५ डिसेंबरच्या आसपास या दोन्ही कालव्यांमधून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते. परंतु यावर्षी अद्याप उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडले नसल्याने ८ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याचे आवर्तन कधी सोडतील याची वाट शेतकरी पाहत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा