मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखभाल दुरुस्ती योग्य पद्धतीने न करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरुद्ध तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. त्या अनुषंगाने देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारांमार्फत तलासरी व अपघातप्रवण क्षेत्रातील खड्डे बुजवण्यास आरंभ झाला असला तरी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली थातूरमातूर मलमपट्टी करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.तलासरी तालुक्यातील आमगावजवळ सलग दोन दिवशी झालेल्या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी देखभाल दुरुस्ती करणारी आर.के. जैन कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर महामार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामाला आरंभ झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा