पालघर : पालघर जिल्ह्यातील खोमारपाडा (विक्रमगड) गावातील १०८ कुटुंबीयांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून चार- पाच वर्षांत लखपती कुटुंबं झाली आहेत. मनरेगा योजनेतील उपक्रम इतर विभागाच्या सहकार्याने गावातील प्रत्येक कुटुंबाने समृद्धीकडे वाटचाल केली असून गावातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्थर उंचाविला आहे. या नंदादीप समृद्ध गावाने आदर्श निर्माण करून इतरांसाठी दिशादर्शक ठरल्याने राज्यभरात खोमारपाडा प्रारूप राबविण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा