निखिल मेस्त्री
पुनर्मूल्यांकन व पुनर्सर्वेक्षण यामुळे नगर परिषद व नगर पंचायती यांच्या शाश्वत उत्पन्नाचा स्रोत भक्कम होत असतो आणि त्यावरच या स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक पत निर्माण होण्यास मदत होते. परंतु स्वत:चा आर्थिक स्रोत निर्माण करण्याऐवजी या नगर परिषद- नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय निधीवर अवलंबून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थांच्या उदासीन धोरणांमुळे पुनर्मूल्यांकनाचा कार्यक्रम जिल्ह्यात सर्वत्र ठप्प आहे. त्यामुळे या स्वराज्य संस्थांचे कोटय़वधीचे नुकसान होत आहे. पुनर्मूल्यांकन का केले जात नाही, याचा शोध घेणे महत्त्वाचे झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा